त्र्यंबकेश्वर – ब्रह्मगिरीची फेरी कशी कराल

अनेक शिवभक्त त्रंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीची फेरी करतात. वर्षभर हि फेरी करता येते, पण श्रावणातल्या सोमवारी – विशेषतः तिसऱ्या सोमवारी हि फेरी करण्याचे खास महत्व आहे. पण ह्या तिसऱ्या सोमवारी अमाप गर्दी लोटलेली असते, त्यामुळे बाकी सोमवार धरून गेल्यास शांतपणे फेरी होऊ शकते. मी सुद्धा हि फेरी कित्येक वेळा केलेली आहे. फेरी करताना मला जाणवायचं कि लोक…

त्र्यंबकेश्वर – ब्रह्मगिरीची फेरी – माझा अनुभव

त्र्यंबकेश्वर हे स्थान भारतातील बारा ज्योतिर्लिंगामधील एक आहे. माधवराव पेशव्यांनी १७७५ च्या सुमारास ह्या भव्य मंदिराचे पुनर्निर्माण केले. ‘ब्रह्मगिरी’ नामक विशाल डोंगराच्या कुशीत वसलेले त्र्यंबकेश्वर हे छोटेसे गाव अध्यात्माचा मोठा वारसा बाळगून आहे. कित्येक पंथांची मठ-मंदिरे, तसेच कालसर्प योग, नारायण नागबळी शांती असल्या धार्मिक कार्यांनी कायम गजबजलेले हे गाव शतकोनुशतके भाविकांना आपल्याकडे खेचून आणते आहे….

त्र्यंबकेश्वर येथील गंगाव्दार – गोदावरी नदीचे उगमस्थान

नाशिकजवळ वसलेले त्र्यंबकेश्वर देवस्थान तेथील ज्योतिर्लिंगासाठी आणि धार्मिक विधींसाठी जगप्रसिद्ध आहे. ज्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत हे गाव वसलेले आहे, त्या पर्वतावर देखील महत्वाची देवस्थाने आहेत. तेथील ‘गंगाव्दार’ या ठिकाणी जायचा योग यंदाच्या श्रावणात आला. ब्रह्मगिरी हे गोदावरी नदीचे उगमस्थान. पण येथे उगमस्थानी बालरूपातील श्री गोरक्षनाथ आले असताना त्यांनी गोदावरीस ‘गंगा’ असे संबोधले, तेंव्हापासून गोदावरी नदीच्या…